आयुष्यमान भारत – जन आरोग्य योजना
केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आरोग्य योजना
🎯 योजनेचा उद्देश
आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आरोग्य योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे, विशेषतः जे उपचार घेऊ शकत नाहीत अशा गंभीर आजारांसाठी रुग्णालयीन उपचाराचा खर्च सरकारकडून उचलला जातो.
🎯 योजनेची वैशिष्ट्ये
- ➤ दरवर्षी ₹5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा
- ➤ शस्त्रक्रिया, औषधे, तपासण्या यांचा समावेश
- ➤ सरकारी व खासगी रुग्णालयांत कॅशलेस उपचार
- ➤ 15000+ रुग्णालये, कॅशलेस व पेपरलेस प्रक्रिया
👨👩👧👦 पात्रता
- ➤ SECC 2011 नुसार ग्रामीण गरजू कुटुंबे
- ➤ शहरी भागातील असंघटित कामगार वर्ग
- ➤ कोणतीही नोंदणी फी किंवा प्रीमियम नाही
- ➤ महाराष्ट्रात MPJAY सोबत एकत्र राबवले जाते
📄 योजनेअंतर्गत लाभ
- ➤ दरवर्षी ₹5 लाख विमा कवच
- ➤ 1300+ उपचार पॅकेजेस
- ➤ उपचारपूर्व 3 व डिस्चार्जनंतर 15 दिवस खर्च
- ➤ औषधे, निदान, व निवास खर्च समाविष्ट
🏥 उपलब्ध सुविधा
- ➤ कॅशलेस व पेपरलेस प्रक्रिया
- ➤ सूचीबद्ध सरकारी व खासगी रुग्णालयांत सेवा
- ➤ 24x7 हेल्पलाइन व सुविधा केंद्रे
📑 आवश्यक कागदपत्रे
- ➤ आधार कार्ड
- ➤ राशन कार्ड / SECC यादीतील नाव
- ➤ आयुष्मान भारत कार्ड (ABHA ID)
- ➤ मोबाईल क्रमांक
📝 अर्ज व नोंदणी
- ➤ जवळच्या CSC केंद्राला भेट द्या
- ➤ pmjay.gov.in वरून नाव तपासा
- ➤ कागदपत्रांसह कार्ड तयार करा
- ➤ उपचारासाठी कार्ड दाखवून लाभ घ्या
📞 संपर्क व अधिक माहिती
राष्ट्रीय हेल्पलाइन: 14555 / 1800-111-565
❗️ महत्वाची टीप:
महाराष्ट्र राज्यात ही योजना "महात्मा फुले जन आरोग्य योजना" बरोबर एकत्रितपणे राबवली जाते.
लाभ घेण्याआधी आपले नाव यादीत आहे का ते तपासणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्यात ही योजना "महात्मा फुले जन आरोग्य योजना" बरोबर एकत्रितपणे राबवली जाते.
लाभ घेण्याआधी आपले नाव यादीत आहे का ते तपासणे आवश्यक आहे.